पालघर: शिवसेनाप्रमुखाने स्थापन केलेल्या शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या भाजपाच्या नेत्यांची शैक्षणिक पदी (डिग्री) नकली असल्याचे प्रतिउत्तर उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे दिले. देश हुकूमशाही कडे वाटचाल करत असताना देशाची मजबुती कायम ठेवण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून संमिश्र सरकार आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच महा विकास आघाडी प्रणित इंडिया सरकार सत्तेत आल्यास वाढवण बंदर कायमचे रद्द करून पालघर जिल्ह्यात चांगले उद्योग आणून विकास साधला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा