पालघर : डहाणू आणि पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या सूर्या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात सातत्याने घट सुरू आहे. सिंचनापेक्षा बिगर सिंचनाला अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने शेती क्षेत्रात हळूहळू घट होत असून धरण बांधण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा