पालघर : जिल्ह्यात रविवार पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने दिवसभरात रिमझिम व काही ठिकाणी मुसळधार सरी सुरू राहिल्याने जिल्ह्यातील शेतकरी तसेच वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे लग्नसराईमध्ये अनेक ठिकाणी खोळंबा व गैरसोय निर्माण झाली असून या पावसामुळे शेतकरी, गवत, पावळीचे व्यापारी, मच्छीमार आणि विट उत्पादक यांचे नुकसान झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा