पालघर : जिल्ह्यातील विविध औद्योगीक क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये मृत व कायमस्वरूपी अपंगत्व आलेले कामगार नुकसान भरपाई पासून वंचित राहिले असून ही रक्कम वसूल करण्यात जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे दिसून आले आहे. अनेक वर्षांपासून कामगार न्यायालयाने कामगारांच्या नुकसान भरपाईची रक्कम महसुली प्रमाणपत्रान्वये (कायद्या) अंतर्गत वसूल करून देण्याचे आदेश देऊन ही जिल्हा प्रशासनाकडून बहुतांश प्रकरणात वसूली करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. अशी शेकडो प्रकरणे तहसील कार्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले असून स्थानीय पातळीवर तडजोड होत असल्याने कामगारांवर अन्याय होताना दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा