पालघर : पालघर तालुक्यातील माहीम या गावी पिसाळलेल्या श्वानाने दोन व्यक्तींवर हल्ला केल्याची घटना रविवारी घडली असताना उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना सोमवारी पुन्हा बोलविण्यात आले. रुग्णाच्या पायावर झालेली दंशामुळेची जखम प्रत्यक्ष न पाहता त्यांना त्यावरील उपचार लस उपलब्ध नसल्याचे सांगत सेलवास अथवा मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. पालघर शल्य चिकित्सक यांच्याकडे ही लस उपलब्ध असताना या रुग्णाला ठाणे सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. यामुळे पालघर जिल्ह्यातील शासकीय आरोग्यवस्थेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा