मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दहिसर पासून गुजरात राज्याच्या सीमेवरील आच्छाडपर्यंत काँक्रिटीकरण करताना नियोजन व देखरेख ठेवून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. हे काम हाती घेण्यापूर्वी आवश्यक पूर्वतयारी झाली नसल्याने अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून प्रवासाची वेळ सरासरी दुप्पट झाली आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचे व नागरिकांचे अतोनात हाल होत असून जिल्हा प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा