पालघर : मुंबई महानगर क्षेत्रातील झपाटय़ाने नागरीकरण होत असलेली वसई, विरार ही शहरे आणि पर्यटनासाठी अधिकाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या पालघर जिल्ह्याच्या इतिहास आणि वर्तमानातील जडणघडणीचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘हिरवं सोनं’ या कॉफी टेबल पुस्तकाचे आज, गुरुवारी प्रकाशन होणार आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा