पालघर : वैतरणा ते डहाणू रोड दरम्यानच्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय क्षेत्रात रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या असून विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्या सोडवण्यासाठी गेला दीड वर्षापासून प्रयत्न केले. मात्र रुळांवरून गाड्या वाहून नेण्याची क्षमता व्यापली असल्याचे प्रामुख्याने कारण सांगत नवीन उपनगरीय सेवा सुरू करणे तसेच गाड्यांना थांबा देण्याबाबत नकार घंटा वाजवली आहे. तसेच उत्तरप्रदेश, राजस्थान तसेच पुणे व दक्षिणेतील राज्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या थांब्याबाबत रेल्वे बोर्डाकडून निर्णय प्रलंबित असल्याने उपनगरीय क्षेत्रातील प्रवाशांचे भवितव्य रेल्वेच्या वरिष्ठांच्या हाती टांगणीला पडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा