वसई/पालघर: मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने पालघऱ जिल्ह्यातील अमली पदार्थाचा कारखाना उघडकीस आणला असून तब्बल ३७ कोटींचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहे. या प्रकरणी एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पिस्तोल आणि काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा