पालघर : शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेवर उपकार नव्हे तर कर्तव्याचा भाग म्हणून काम करायला हवे. प्रशासकीय यंत्रणेत काही अधिकाऱ्यांचे काम हे खटकणारे आहे, हे असंख्य तक्रारीवरून दिसून येते. अधिकाऱ्यांना जर प्रामाणिकपणे काम करायचे नसेल तर त्यांनी स्वयंखुशीने इतर जिल्ह्यात बदली करून घ्यावी, असे ठणकावून सांगत पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा