पालघर : जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. असलेल्या सुविधांचीही दुरवस्था झाली असून तसेच आपत्कालीन व्यवस्थाही निरुपयोगी असल्यामुळे प्रवाशांना त्रासदायक प्रवासातून जावे लागत आहे. वैतरणा ते डहाणू रेल्वे स्थानकांवरील अनेक स्थानकांमध्ये सुविधा यंत्रणांमध्ये त्रुटी पाहावयास मिळत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा