पालघर : डहाणू तालुक्यातील कंक्राडी नदीवर असलेली तीन धरणे गेल्या २० वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. निधी अभावी त्यांची दुरुस्ती रखडली असून ही बाब डहाणू शहर जलमय होण्यास, सखल भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. धरणांची दुरुस्ती करणे, त्या ठिकाणी साचलेली माती व गाळ उपसण्याचे काम पूर्ण झाल्यास डहाणू शहराला पावसाळय़ात साचणाऱ्या पाण्यापासून सुटका होईल याकडे सोसायटीस फोर फास्ट जस्टीस या डहाणूतील संस्थेने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा