पालघर जिल्ह्यात विक्रमगड जव्हार व मोखाडा तालुक्यात काल रात्री मुसळधार पावसाच्या दोन सरी झाल्याने आंबा, काजू, तृणधान्य तसेच वीट भट्ट्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील अधिकतर भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास जव्हार, विक्रमगड येथे मुसळधार तर वाडा, मोखाडा व तलासरी भागात किरकोळ स्वरूपात पाऊस झाला. या पावसामुळे फळ पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वातावरणामुळे शेती, बागायती, भाजीपाला वर रोगराई पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Ashes from a crematorium are falling into Virar swimming pool waters
स्मशानभूमीतील राख पालिकेच्या जलतरणतलावात, विरारच्या फुलपाडा येथील प्रकार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
What is the water storage in the Khadwasla dam chain Pune news
खडवासला धरण साखळीत पाणीसाठा किती? पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार?
sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Story img Loader