पालघर: पालघर-जव्हार-त्रंबकेश्वर-सिन्नर व घोटी या राष्ट्रीय महामार्गातील विक्रमगड शहरातून जाणारा सुमारे १२५ मीटर लांबीचा रस्ता विक्रमगड नगरपंचायतीने दुरुस्तीच्या नावाखाली उखडला असून नागरिकांनी याविषयी आक्षेप नोंदवल्यानंतर काम थांबवण्यात आले. आपल्या पूर्वपरवानगीशिवाय तसेच देखभाल दुरुस्तीचे काम अन्य यंत्रणेमार्फत राबविले जात असताना नगरपंचायतीने आरंभलेले काम बेकायदेशीर असल्याचे सांगत उखडलेला रस्ता पूर्ववत करून देण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा