पालघर: पश्चिम रेल्वेच्या विरार वैतरणा दरम्यान असलेल्या ९० क्रमांकाच्या रेल्वे पुलावर ओव्हरहेड वायर जाणारा खांब कोसळल्यामुळे गेल्या दोन तासापासून मुंबईकडे जाणारी लांब पल्ल्याची व लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.दुपारी दोन वाजेच्या सुमारास विरार वैतरणा दरम्यान असलेल्या कचराळी या ९० क्रमांकाच्या पुलावर ओव्हरहेड वायर नेणारा खांब मुळापासून खाली कोसळला.या घटनेआधी जोधपूर एक्सप्रेस गेल्याने अनर्थ टळला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा