निखिल मेस्त्री
पालघर : संपूर्ण पालघर जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय कार्यभार सांभाळणारा महसूल विभाग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने कामाच्या ताण-तणावात सध्या आपले कर्तव्य बजावत आहे. महसूल विभागातील ४०० पेक्षा जास्त पदे आजही रिक्त असून ती गेल्या सहा वर्षांत भरलीच गेलेली नाही. या रिक्त पदांमुळे पालघर जिल्ह्याचा विकास खुंटत चालला असल्याचे सांगितले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा