-
मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे न केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.
-
मधुमेहावर कोणताही इलाज नाही, त्यामुळे आहार, जीवनशैली आणि औषधांच्या मदतीने त्याचे व्यवस्थापन करावे लागते.
-
रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
-
मधुमेहाच्या रुग्णांना अशा पदार्थांचे सेवन करावे लागते ज्यात भरपूर फायबर असते आणि भरपूर पोषक असतात.
-
तसेच, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
-
अशा परिस्थितीत अनेक आरोग्य तज्ञ मधुमेही लोकांना ओट्स खाण्याचा सल्ला देतात.
-
ओट्समध्ये कॅलरी कमी आणि फायबर भरपूर असते.
-
ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
-
संशोधनानुसार, १०० ग्रॅम ओट्समध्ये सुमारे ६८ कॅलरीज आणि २१ ग्रॅम फायबर असतात.
-
नाश्त्यात ओट्स खाल्ल्यास मधुमेही रुग्णांना शरीरात दिवसभर ऊर्जा मिळते.
-
ओट्स खाल्ल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही. तसेच हे तुम्हाला जास्त खाण्यापासून देखील वाचवते.
-
ओट्समध्ये कॅलरीज नसतात आणि त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते. (all photos: pexels)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल