-
ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर लक्ष्मीजींची विशेष कृपा राहते.
-
काही राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा असल्याने, त्यांच्या आयुष्यात कोणतीही संकट येत नाहीत.
-
चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल.
-
वृषभ – या राशीचे लोक पैशाच्या बाबतीत इतरांपेक्षा भाग्यवान असतात. यांच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. ही लोक कमीज वयापासूनच कामांतून पैसे कमवू लागतात. त्यांच्या ज्ञानाने आणि परिश्रमाने त्यांना विशेष यश मिळते.
-
मिथुन – मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रह हा बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. हे लोक आपल्या नवनवीन कल्पनांनी लोकांना आश्चर्यचकित करतात. धनाची देवी लक्ष्मीची त्यांच्यावर विशेष कृपा असते.
-
सिंह – सिंह राशीच्या लोकांना संघर्षानंतर चांगले यश मिळते. ते जीवन शिस्तीने जगतात. लक्ष्मीजींना ते लोक आवडतात जे नियम आणि शिस्त पाळतात. या राशीचे लोक मेहनतीपासून दूर पळत नाहीत.
-
कन्या – कन्या राशीचे लोक खूप हुशार असतात, ते प्रत्येक काम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने करतात. ध्येयाबाबत ते खूप गंभीर असतात. यांच्यावर लक्ष्मीची कृपा बरसते. संपत्तीसोबतच त्यांना जीवनात मान-सन्मानही मिळतो.
-
वृश्चिक – वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या ग्रहाचे वर्णन ज्योतिषशास्त्रात धैर्याचे प्रतीक म्हणून केले आहे. लक्ष्मी जी धैर्यवान लोकांवर आशीर्वाद देतात. असे लोक त्यांच्या धैर्याने आणि परिश्रमाने पैसा कमावतात.
-
धनु – ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीचा स्वामी गुरु म्हणजेच बृहस्पति आहे. गुरु ग्रह हा ज्ञानाचा कारक मानला जातो. यासोबतच गुरू उच्च पद आणि उत्पन्नाच्या विविध स्रोतांशी संबंधित आहे. गुरुच्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.(सर्व फोटो सौजन्य: संग्रहित फोटो)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO