-
स्वयंसेवी संस्थांनी रविवारी सकाळी आरे कारशेडविरोधात ‘आरे वाचावा’ आंदोलनाची हाक दिली होती. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर)
-
या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर)
-
कांजूरमार्गचे कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर)
-
त्यामुळे ते पुन्हा आले तर आम्हीही पुन्हा आलोय, असे म्हणत आरे वाचवा आंदोलन तीव्र करण्यात आले असून त्यानुसार दर रविवारी आंदोलन करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर)
-
रविवारच्या आंदोलनात सहभागी होत आदित्य यांनी नव्या सरकारवर टीका केली. (ANI Photo)
-
महाविकास आघाडी सरकारने मुंबईच्या विकासासाठी हाती घेतलेले प्रकल्प रद्द करण्यात येणार आहेत. (Express Photo)
-
आमच्या पाठीत खंजीर खुपसला. (ANI Photo)
-
आता आमचा राग मुंबईवर काढू नका. (फोटो सौजन्य : AareyConservationGrp / ट्विटर)
-
मुंबईच्या विकासासाठी हे सर्व प्रकल्प आहेत. (Express Photo)
-
त्यांना स्थगिती देत आता हेच सरकार स्थगिती सरकार बनले असल्याचा टोला आदित्य यांनी लगावला. (Express Photo)
-
कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी योग्य आहे. (Express Photo)
-
येथे एकाच ठिकाणी चार कारशेड करता येतील. (PTI Photo)
-
त्यामुळे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. (PTI Photo)
-
आम्ही सत्तेत असताना आम्हाला ‘स्थगिती सरकार’ म्हणणारेच आज ‘स्थगिती सरकार’ झाले आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी रविवारी लगावला. (फोटो सौजन्य : AareyConservationGrp / ट्विटर)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ