-
आजपासून आषाढी वारीचा सोहळा सुरू होत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरातले वारकरी विठू नामाचा गजर करत सोहळ्यात दाखल झाले आहेत.
-
आषाढी वारीसाठी संतजन व्याकुळ झाले आहेत. पंढरीच्या विठुरायाची ओढ त्यांना लागली आहे.
-
या ओढीनेच लाखो भाविक संतांच्या पालखीत सहभागी होण्यासाठी देहूत दाखल झाले आहेत.
-
आज श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्थान होणार आहे.
-
सेल्फी काढताना वारकरी
-
सोहळ्यात सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
प्लास्टिकबंदी नंतरची ही पहिलीच वारी आहे. त्यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनीही प्लास्टिकला पर्याय म्हणून वेगवेगळ्या वस्तूंची जोड घेतली आहे.
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?