-
आशिया चषक विजेता भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सोमवारी मायदेशात दाखल झाला.
-
आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचे कोलकाताच्या विमानतळावर चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
-
विराट कोहली भोवती चाहत्यांनी गर्दी केली होती.
-
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन.
-
शिखर धवनने आशिया चषकाच्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
-
यंदाचा ट्वेन्टी-२० विश्वचषक भारतच जिंकणार असल्याचा विश्वास धोनीने व्यक्त केला आहे.
-
हार्दिक पंड्या या युवा खेळाडूनेही आशिया चषकात चमकदार कामगिरी केली आहे.
-
रोहित शर्मा आणि सुरेश रैना.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई