पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी झारग्राम येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपालांवर टीका केली. राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतीपदी राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री असावेत, यासंबंधीचे विधेयक राजभवनात पाठवण्यात आले; मात्र अद्याप त्यावर स्वाक्षरीच झालेली नाही. तसेच मागच्या काही काळात विधानसभेने मंजूर केलेली १९ विधेयके राज्यपालांच्या संमतीच्या प्रतीक्षेत आहेत. काही विधेयके तर २०१६ पासून प्रलंबित आहेत. कुलपतीसंदर्भातील विधेयक मागच्या वर्षी पाठविण्यात आले होते. मात्र, अद्याप राज्यपालांनी त्याला संमती दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस आणि विधानसभेसमोर आता या विधेयकांना पुढे कसे न्यावे, याचा पेच निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा