इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसोबत आम्ही सांगून थकलोय, असे म्हणत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक यांनी गुरुवारी आसामच्या १४ लोकसभा जागांपैकी तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले. याचवेळी इंडिया आघाडीबरोबर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आप’ने पक्षाची सत्ता असलेल्या दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांतून अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यापूर्वी आसाममध्ये ‘आप’ने कोणतीही संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढवलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा