राजधानी दिल्लीत झोपडपट्ट्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरून आप आणि भाजपा आमनेसामने आहेत. दिल्लीचे नगरविकास मंत्री सौरभ भारद्वाज यांनी नुकताच एक पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपावर गरिबांना बेघर केल्याचा आरोप केला. तर इतर आप नेत्यांनी जागा खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा