आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून विरोधी बाकावरील एकूण २६ पक्ष एकत्र आले आहेत. २०२४ साली होणाऱ्या या निवडणुकीत हे सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या पक्षांत राष्ट्रीय पातळीवर युती झालेली असली तरी, राज्य पातळीवर मात्र मतभेद अद्याप कायमच आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात. असे असतानाच आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाने आम्ही बिहारची विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, अशी भूमिका घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा