अमेठी आणि रायबरेली या प्रसिद्ध लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत, मात्र काँग्रेसच्या उमेदवारांबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोन जागांवरून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा होती. मात्र, प्रियंका गांधी निवडणूक लढवणार नसल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने मिळाले आहे. त्या फक्त प्रचार करणार आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. गांधी परिवारातील एकाने हिंदीबहुल मतदारसंघातून निवडणूक न लढवल्यास एक वाईट राजकीय संदेश जाईल आणि म्हणून त्यांच्यापैकी एक नक्कीच निवडणूक लढवेल, असंही नेतृत्वाच्या एका मोठ्या वर्गाचा असा विश्वास आहे. उमेदवारी ३ मेपर्यंत दाखल करता येणार आहे. दोन्ही मतदारसंघात २० मे रोजी मतदान होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा