काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. भारत जोडो यात्रेच्या यशामुळे देशातील अनेक नेत्यांनी खासदार राहुल गांधी यांचे अभिनंदन केले आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनी अद्याप तसे काहीही केलेले नाही. नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी आपापसात सहमती आहे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा