मुंबई : मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद अनेक दिवस रिक्त असल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कान टोचल्यावर नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यापासून मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद रिक्त आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून माजी नगरसेवक राखी जाधव आणि नरेंद्र वर्मा यांना कार्याध्यक्ष म्हणून नेमून त्यांना मुंबईतील प्रत्येकी तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा