राष्ट्रवादीतील बंडानंतर मूळ पक्षात विविध खबरदारी घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी “एकनिष्ठतेची मोहिम” हा कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्राच्या हिताचा लढा पुरोगामी विचारांनी लढण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाद्वारे मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पातळीवरील ‘केडर’ या दुभंगलेल्या परिस्थितीत अजित पवार गटाकडे आकर्षले जावू नये याची खबरदारी घेतली. यासाठी “एकनिष्ठतेची मोहिम” हा कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. या कार्यक्रमात पुरोगामी विचारांनी लढण्यासाठी शरद पवार यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा