नगरः महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सन २०१४ च्या निवड्यानुसार गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने उर्ध्व खोऱ्यातील धरण समूहाच्या जलाशयातील पाणी जायकवाडीला सोडण्याचे आदेश दिल्यानंतर आता नगर व नाशिक जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत दोन्ही जिल्ह्यांतील धरणातील पाणी जायकवाडीकडे झेपावेल. नगर जिल्ह्याच्या धरणातून पूरेसा पाणीसाठा असला तरी लाभक्षेत्रात टंचाईसदृश्य परिस्थिती असताना जायकवाडीला पाणी सोडले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. राजकीय नेत्यांकडून मात्र परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे जायकवाडीकडे जाणारे पाणी तापलेले असणार आहे. या तापलेल्या पाण्यात टंचाईसदृश्य परिस्थितीत किती पाण्याची नासाडी होणार याचा हिशेब लावला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा