सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली असताना या जिल्ह्यातील आपला गड शाबूत ठेवण्यासाठी भाजप अधिक सक्रिय झाला आहे. तर महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपल्या तीन जागा राखण्यासाठी आटापिटा चालविला आहे. त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडे जन सन्मान यात्रा काढली खरी; परंतु तद्पश्चात ताब्यात असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेने नेमके काय साधले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा