दिगंबर शिंदे
सांगली : दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावरील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागणी मान्य झाल्याने मागे घेण्यात आले. यापुर्वी राजारामबापू कारखान्यावरही आंदोलन झाले. मात्र तोडगा निघालेला नाही. तरीही वसंतदादा कारखान्यावर तोडगा निघाला आणि राजारामबापू कारखान्याबाबत तोडगा का निघाला नाही यामागे राजकीय गणित आहेत का अशी शंका येत आहे. आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला हस्तक्षेप निर्णायक ठरल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी कोंडी करण्याचा प्रयत्न तर अजितदादांच्याकडून सुरू नाही ना अशी शंका या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा