आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी देशभरातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपासह अन्य पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २०२४ साली होणारी ही निवडणूक आम्हीच जिंकू असा दावा भाजपाकडून केला जात आहे. याच दाव्यावर बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाष्य केले आहे. भाजपा पक्ष आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील सर्व जागांवर पराभूत होऊ शकतो, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा