मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी (सपा) या दोन पक्षांत चांगलाच वाद निर्माण झाला आहे. सपा या पक्षाला मध्य प्रदेशमध्ये जनाधार नाही. त्यामुळे या पक्षाने तेथे निवडणूक न लढवता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केले होते; तर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी राय यांच्यावर चिरकूट म्हणत टीका केली होती. या दोन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर यादव हे उघडपणे काँग्रेसवर टीका करू लागले. त्यानंतर या दोन्ही पक्षांतील वाद वाढला होता. मात्र, आता अखिलेश यांचा सूर काहीसा नरमला आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याचा मला संदेश आला आहे, त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल, असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा