समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नुकताच अमेठी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी ट्विट करत अमेठीतून सपा निवडणूक लढविणार असल्याचे सुतोवाच केले. मागच्या चार निवडणुकांमध्ये या मतदारसंघात सपाने आपला उमेदवार उभा न करता काँग्रेसला मदत केली होती. मात्र २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी केलेले सुतोवाच हे काँग्रेसपासून फारकत घेण्याचे संकेत आहेत का? अशी चर्चा राष्ट्रीय राजकारणात आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेठीमधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. केरळमधील वायनाड या मतदारसंघातून राहुल गांधी लोकसभेत गेले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा