सोलापूर : उजनी धरणाच्या पाण्यापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना शेती सिंचनासाठी अखेर धरणाचे पाणी मिळाले आहे. हे पाणी सहज मिळाले नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करावा लागला. मात्र आता त्याचे श्रेय घेण्यासाठी अक्कलकोटच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये राजकारण तापले आहे. शेती सिंचनाचे श्रेय कोणाला द्यायचे, यावर आगामी अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत याच लाभार्थी ७२ गावांतील सुमारे सव्वालाख मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा