अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मराठा कार्डची खेळी खेळल्यामुळे निवडणुकीतील चूरस वाढली आहे. भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे डॉ. अभय पाटील रिंगणात असल्याने परंपरेनुसार मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. प्रमुख दोन उमेदवार मराठा समाजाचे असल्याने हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल. तिरंगी लढतीतील मतविभाजन यावेळेस कुणाच्या पथ्यावर पडणार, यावरून राजकीय आडाखे बांधले जात आहेत. तिरंगी लढत नेहमी भाजपच्या पथ्थ्यावर पडते. त्याचीच पुनरावृत्ती यंदा होणार का, याचीही चर्चा सुरू झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा