लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे पक्ष सोडून जाणारे नेते पक्षावरचा राग अधिक तीव्रपणे व्यक्त करताना दिसत आहेत. दुसरीकडे काही नेते पक्षामध्ये राहूनही पक्षावरचा राग उघडपणे व्यक्त करत आहेत. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे अरविंदर सिंग लवली यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा! एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असताना काँग्रेसमधील काही नेत्यांची ही नाराजी वाढतच चालली आहे. लवली सिंग यांनी पक्षामध्येच राहणार असल्याची घोषणा केली असली तरी ते लवकरच भाजपामध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा