गडचिरोली : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु इच्छुकांची वाढलेली संख्या दोन्ही गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून उमेदवारी न मिळाल्यास काहींनी अपक्ष उभे राहण्याची तयारी सुरू केल्याचे कळते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षापुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा