महाविकास आघाडीचे सरकार पडल्यावर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले असले तरी शिंदे सरकारचा खरा चेहरा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. आगामी निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात शेतकरी वर्गाबरोबरच विविध समाज घटकांना जोडण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा