सरकारी कर्मचार्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होण्यास तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने घातलेले प्रतिबंध अखेर केंद्र सरकारने हटविण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, एक पोस्ट केली आहे आणि केंद्राच्या या निर्णयाला १९६६ च्या निषेधाशी जोडले आहे. नेमका या निर्णयाचा आणि १९६६ च्या निषेधाचा संबंध काय? याविषयी समजून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा