संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. मणिपूर हिंसाचार, या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका या विषयांना घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. दरम्यान दिल्लीमधील वर्ग ‘अ’मधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बढत्यांचे अधिकार राज्य सरकारकडून काढून घेणारे राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक आज (७ ऑगस्ट) राज्यसभेत सादर केले जाणार आहे. त्यामुळे राज्यसभेचा आजचा दिवस चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा