अमरावती : मंत्रिमंडळाच्या रचनेनंतर बदलत्या राजकीय समीकरणाचे प्रतिबिंब येत्या काळात जिल्ह्यातील राजकारणावर उमटण्याचे संकेत आहेत. काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढून महायुतीने आपली स्थिती भक्कम केली असली, तरी महायुतीतील नेत्यांमध्ये असलेली कटुता, भाजपच्या गटा-तटातील अंतर्विरोध, राजकीय महत्वाकांक्षा या पार्श्वभूमीवर आगामी काळात महायुतीतच संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा