कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा ११०० कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याबाबत कठोर भूमिका घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरात केली. यामुळे कोणाची भीडभाड, विरोध याला न जुमानता हा आराखडा शासकीय पातळीवर गतीने धडाक्यात राबवला जाणार हे स्पष्ट झाले आहे. मंदिर परिसरातील व्यापारी, रहिवाशी यांचा याला विरोध कायम असून जबरदस्तीने आराखडा राबवला गेला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आराखड्याची अंमलबजावणी शासकीय पातळीवर कौशल्याने हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा