राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान वाढते. दिल्लीतील काही राजकारणी मंडळी प्रदूषणासाठी पंजाबला कारणीभूत ठरवीत असताना पंजाबमधील त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी हा आरोप अमान्य केला आहे. दिल्लीच्या प्रदूषणासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांना कारणीभूत ठरवणं हे हास्यास्पद असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स आयोजित मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. “दिल्लीतील प्रदूषण हे पंजाबमधील शेतकऱ्यांमुळे होत आहे असं म्हणणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मी शेतातले पाचट जाळण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देणार नाही; पण मला आश्चर्य याचं वाटतं की, पाचट जाळल्यानं होणारं प्रदूषण ५०० किमी प्रवास करून, गुरुग्रामच्या उंच भागातून मार्गक्रमण करून दिल्लीपर्यंतचा मार्ग कसा शोधू शकते,” असे गोयल म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा