केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरला विशेष अधिकार देणार कलम ३७० हटविले. या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायायात दाखल झाल्या होत्या. या सर्व याचिकांची सर्वोच्च न्यायालयात आता एकत्रितपणे २ ऑगस्टपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. सोमवारी (१० जुलै) केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून सांगितले की, २०१९ साली घेतलेल्या निर्णयामुळे या भागात अभूतपूर्व असा विकास झाला झाला आहे. कलम ३७० असताना राज्यातील सुरक्षा आणि स्थिरता धोक्यात होती. त्यामुळेच संसदेने सावधपणे पावले टाकत एक चांगला निर्णय घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा