या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, काँग्रेस यासारख्या प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान एमआयएम पक्षानेही येथील निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसे संकेत एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी दिले आहेत. ते रविवारी (१ जुलै) जयपूर येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाजपा तसेच काँग्रेसवर सडकून टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा