१७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर बाहुबली अशोक महातो यांनी रातोरात एका मंदिरात जाऊन दिल्लीतील महिलेशी लग्न केले. १९९० ते २००६ मधील शेखपुरा आणि नवादा येथील दहशतीवर आणि त्यांच्या जीवनावर आधारित ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ नावाची लोकप्रिय वेब सिरीजही प्रदर्शित करण्यात आली आहे. सुटकेच्या एका वर्षानंतर ६२ वर्षीय महातो यांनी बख्तियारपूरमध्ये ४६ वर्षीय कुमारी अनिताशी लग्न केले. विशेष म्हणजे, हे लग्न केवळ लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी करण्यात आले, अशी चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा