नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांच्या बंडामुळे विभागलेल्या नवी मुंबईतील भाजपची बेलापूर आणि ऐरोली अशा दोन विधानसभा क्षेत्रात स्पष्ट विभागणी दिसू लागली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निसटत्या मताधिक्याने विजयी होताच आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीत जाहीर केलेल्या भाजप सदस्य नोंदणी अभियानाकडे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. ऐरोलीतील आपल्या विजयाबद्दल नाईक यांनी ऐरोलीतील आपल्या समर्थक तसेच भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक खैरणे येथील कार्यालयात घेत पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा अशा सूचना उपस्थितांना दिल्या. नाईक आणि म्हात्रे यांच्या उघड बेबनावामुळे शहरात भाजपच्या दोन संघटना आहेत की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा