नर्मविनोदी शैलीतील वक्तृत्त्वाची देण लाभलेल्या अटलबिहारी वाजपेयींची अनेक भाषणं आजही सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार व्हायरल होत असतात. त्यांची ही भाषणं कधी प्रेरणादायी, कधी राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारी, कधी विरोधकांना चितपट करणारी तर कधी सद्यपरिस्थितीवर विचार करायला लावणारी असतात. केवळ संसदेतच नव्हे तर प्रचारसभेतील त्यांची भाषणंही गाजत असत. त्यामुळे संसदेतील भाषणंही त्याकाळी लोक रेडिओवर ऐकत असत. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा बलरामपूर मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे भाषण ऐकून हा मुलगा एक दिवस देशाचा पंतप्रधान होईल, असे म्हटले होते. त्यांचं हे भाकित खरं ठरलं अन् देशाला दशसहस्रेषु वक्ता लाभला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा